17-01-2025, 11:33 AM
आई..."बेटा राज उद्या तू गावा कडे जाणार आहेस ताईची काळजी जे घे तिकडे आम्ही नसणार आहोत तुझी काळजी घ्यायला तुम्हाला दोघांनाच एकमेकांसोबत रहायचे आहे",तरी तुझी मावशी बोलत होती की,ती अधून मधून जेव्हा तिला वेळ मिळेल आठवड्यातून किंवा १५ दिवसातून एकदा ती तुमच्याकडे येईल आणि एखादी रात्र राहील... त्यामुळे मला ही थोडा आधार वाटला...आम्ही नाही तर मावशी तर आहे तुमच्या दोघांवर लक्ष देण्यासाठी...आम्ही ही इथे... निश्चिंत राहू.
मी.."हो आई मावशी आपल्याला किती मदत करत आहे अश्या परिस्थीती मधे."
आई..."हो राज..जा आता झोपून घे उद्या तुला लवकर निघायचं आहे"...
"तुझी बॅग मी पॅक केली आहे तरी तुला एकदा चेक कराविशी वाटली तर करून घे कारण उद्या सकाळी तुझी गडबड व्हायला नको" असे बोलत आई पण झोपायला गेली.मी पण माझी कपड्यांची बॅग चेक केली सर्व काही बरोबर होते आणि माझे इतर सामान चेक केले व माझे कामासाठी लागणारे टूल्स ही मी माझ्या पाठीवरच्या बॅगेत ठेवून दिले. उद्या सकाळच्या प्रवासासाठी मी पूर्णपणे तयार होतो...मी पण जाऊन माझा फोन चार्ज ला लाऊन झोपून घेतले.
आज प्रवासाचा दिवस होता,ह्या उत्साहाने मी झोपेतून लवकरच उठलो होतो...प्रवास हा माझ्यासाठी नेहमी आवडीचा विषय असे... लहानपणी सुद्धा, मामाच्या गावी जायचे ठरले व ईतर कुणी पाहुणे मंडळीकडे जाण्यासाठी मी नेहमीच तयार असे. सकाळच्या पाच च्या दरम्यान मला जाग आली,मी विचार केला... सात ची गाडी आहे... मला लवकरच आवरले पाहिजे...एक वेगळाच उत्साह माझ्या मनात होता,तो मी ही ओळखू शकलो नाही.कदाचित प्रवासाचा किंवा नवीन शहरात काम करण्याचा...मी जमेल तेवढे लवकर आवरण्याचा प्रयत्न करत होतो... आई ही झोपेतून आज लवकर उठली होती... तिने ही मला मदत केली... माझ्यासाठी नाश्ता बनवला... माझे टिफीन तयार करून दिले... ईतर प्रवासात लागणाऱ्या वस्तू बॅगेत पॅक करून दिल्या. जाता-जाता आईने मला काही गोष्टी समजावून सांगितल्या,"राज... ताईला त्रास देऊ नकोस! ताईची काळजी घे!" मी पण आईला जाताना प्रॉमिस केले,"आई मी माझी आणि सरला ताईची काळजी घेईल. तू निश्चिंत राह!"
गाडीला स्टेशनवरून सुटायला अजून १५ मिनिटे बाकी होती, मी १०-१५ मिनिटे अगोदरच स्टेशनवर येऊन थांबलो होतो... १० मिनीटाने गाडी आली... मी गाडी मध्ये शिरलो आणि माझी सिट नंबर शोधत-शोधत,पुढे-पुढे चालत होतो... माझी सिट न. असलेली जागा मला मिळाली... माझी बॅग खिडकी जवळच्या हुकला अडकवून मी निवांत बसलो...आणि गाडी सुरू व्हायची वाट बघू लागलो... विचार केला ताई आणि आईशी बोलणं करून घेतो,आणि सांगतो त्यांना मला गाडी मिळाली असे...आईला फोन करत असतानाच गाडी सुरू झाली. "आई मला गाडी मिळाली... मी बसलो आणि प्रवास ही सुरूच झाला,आता जेव्हा गाडी स्टॉपवर थांबेल तेव्हा तुला मी कॉल करेन" असे बोलून मी फोन ठेऊन दिला.
थोड्यावेळाने मी ताईला ही फोन करून सांगितले,"ताई मी निघालो आहे तुझ्याकडे यायला"... "हो राज! सांभाळून ये... गाडीतून उतरल्यावर ही फोन कर आणि फाट्यावर पोहोचण्याच्या १५ मिनिटा अगोदर ही फोन कर, त्यानुसार मग:मी येईल तुला घ्यायला"...ताई आनंदी स्वरात म्हणाली..."हो ताई मी करतो फोन" असे बोलून मी फोन ठेवून दिला आणि प्रवासाचा आनंद घेऊ लागलो... मुंबई आणि नाशिकच्या मध्ये ट्रेन ने जाताना कसारा घाट वाटे मध्ये लागतो... ट्रेन नुकतीच त्या घाटावरून जात होती... नयन रम्य असे दृश्य मला पाहायला मिळत होते...मी पहिल्यांदा हा घाट पाहत होतो... प्रवासात डोळा कधी लागला, हे मला कळलेच नाही. मग, जेव्हा मला जाग आली,तेव्हा एक तासानंतर नाशिक स्टॉप आले मी माझ्या दोन्ही बॅगा घेतल्या... ट्रेन मधून उतरलो... स्टेशनच्या बाहेर येताच,खूप रिक्षाचालक हे प्रवाश्यांना विचारत होते,"कुठे जाणार?",चला बसा" असे बोलून त्यांना आपल्या रिक्षामधे बसवत असत.
एका रिक्षाचालकाने मला ही विचारले," कुठे जाणार भाऊ". मी त्यांना गावाचे नाव सांगितले आणि त्यांना भाडे विचारले," फक्त १०० रू. पर सीट..." असे म्हणत त्याने माझी एक बॅग उचलली आणि मागे रिक्षात ठेवली आणि मला बसवले. रिक्षात अगोदरच दोन प्रवासी बसले होते.त्या प्रवाशांशी नॉर्मली बोलता-बोलता, मला आठवले की ताईला सांगितलं पाहिजे, मी पोहचेल आता असे...मी ताईला फोन केला..."ताई मी पोहचेल आता २० मिनिटात फाट्यावर,ये तू तिकडे". असे बोलून मी फोन ठेवला...त्या रिक्षाचालकाने तासाभरात मला ताईच्या गावातील त्या फाट्यावर सोडले.
ताई माझ्या आधीच तिकडे येऊन थांबली होती...एका झाडाच्या आडोशाला एक स्त्री उभी होती... मी अंदाज बांधला ही ताईच असावी कारण, तिची नजर गावाकडील येणाऱ्या रिक्षाचालकांकडेच होती... मी लांबूनच ताईला पाहिले होते... हीच स्त्री ताई आहे, ह्याची खात्री करण्यासाठी मी ताईला पहिल्यांदा न भेटता लांबूनच फोन केला...त्याच स्त्रीने फोन उचलला... मी स्वतःलाच म्हणालो,"अरे तुझा अंदाजा बरोबर होता."
जसा ताई ने माझा फोन उचलला,
मी.."हो आई मावशी आपल्याला किती मदत करत आहे अश्या परिस्थीती मधे."
आई..."हो राज..जा आता झोपून घे उद्या तुला लवकर निघायचं आहे"...
"तुझी बॅग मी पॅक केली आहे तरी तुला एकदा चेक कराविशी वाटली तर करून घे कारण उद्या सकाळी तुझी गडबड व्हायला नको" असे बोलत आई पण झोपायला गेली.मी पण माझी कपड्यांची बॅग चेक केली सर्व काही बरोबर होते आणि माझे इतर सामान चेक केले व माझे कामासाठी लागणारे टूल्स ही मी माझ्या पाठीवरच्या बॅगेत ठेवून दिले. उद्या सकाळच्या प्रवासासाठी मी पूर्णपणे तयार होतो...मी पण जाऊन माझा फोन चार्ज ला लाऊन झोपून घेतले.
आज प्रवासाचा दिवस होता,ह्या उत्साहाने मी झोपेतून लवकरच उठलो होतो...प्रवास हा माझ्यासाठी नेहमी आवडीचा विषय असे... लहानपणी सुद्धा, मामाच्या गावी जायचे ठरले व ईतर कुणी पाहुणे मंडळीकडे जाण्यासाठी मी नेहमीच तयार असे. सकाळच्या पाच च्या दरम्यान मला जाग आली,मी विचार केला... सात ची गाडी आहे... मला लवकरच आवरले पाहिजे...एक वेगळाच उत्साह माझ्या मनात होता,तो मी ही ओळखू शकलो नाही.कदाचित प्रवासाचा किंवा नवीन शहरात काम करण्याचा...मी जमेल तेवढे लवकर आवरण्याचा प्रयत्न करत होतो... आई ही झोपेतून आज लवकर उठली होती... तिने ही मला मदत केली... माझ्यासाठी नाश्ता बनवला... माझे टिफीन तयार करून दिले... ईतर प्रवासात लागणाऱ्या वस्तू बॅगेत पॅक करून दिल्या. जाता-जाता आईने मला काही गोष्टी समजावून सांगितल्या,"राज... ताईला त्रास देऊ नकोस! ताईची काळजी घे!" मी पण आईला जाताना प्रॉमिस केले,"आई मी माझी आणि सरला ताईची काळजी घेईल. तू निश्चिंत राह!"
गाडीला स्टेशनवरून सुटायला अजून १५ मिनिटे बाकी होती, मी १०-१५ मिनिटे अगोदरच स्टेशनवर येऊन थांबलो होतो... १० मिनीटाने गाडी आली... मी गाडी मध्ये शिरलो आणि माझी सिट नंबर शोधत-शोधत,पुढे-पुढे चालत होतो... माझी सिट न. असलेली जागा मला मिळाली... माझी बॅग खिडकी जवळच्या हुकला अडकवून मी निवांत बसलो...आणि गाडी सुरू व्हायची वाट बघू लागलो... विचार केला ताई आणि आईशी बोलणं करून घेतो,आणि सांगतो त्यांना मला गाडी मिळाली असे...आईला फोन करत असतानाच गाडी सुरू झाली. "आई मला गाडी मिळाली... मी बसलो आणि प्रवास ही सुरूच झाला,आता जेव्हा गाडी स्टॉपवर थांबेल तेव्हा तुला मी कॉल करेन" असे बोलून मी फोन ठेऊन दिला.
थोड्यावेळाने मी ताईला ही फोन करून सांगितले,"ताई मी निघालो आहे तुझ्याकडे यायला"... "हो राज! सांभाळून ये... गाडीतून उतरल्यावर ही फोन कर आणि फाट्यावर पोहोचण्याच्या १५ मिनिटा अगोदर ही फोन कर, त्यानुसार मग:मी येईल तुला घ्यायला"...ताई आनंदी स्वरात म्हणाली..."हो ताई मी करतो फोन" असे बोलून मी फोन ठेवून दिला आणि प्रवासाचा आनंद घेऊ लागलो... मुंबई आणि नाशिकच्या मध्ये ट्रेन ने जाताना कसारा घाट वाटे मध्ये लागतो... ट्रेन नुकतीच त्या घाटावरून जात होती... नयन रम्य असे दृश्य मला पाहायला मिळत होते...मी पहिल्यांदा हा घाट पाहत होतो... प्रवासात डोळा कधी लागला, हे मला कळलेच नाही. मग, जेव्हा मला जाग आली,तेव्हा एक तासानंतर नाशिक स्टॉप आले मी माझ्या दोन्ही बॅगा घेतल्या... ट्रेन मधून उतरलो... स्टेशनच्या बाहेर येताच,खूप रिक्षाचालक हे प्रवाश्यांना विचारत होते,"कुठे जाणार?",चला बसा" असे बोलून त्यांना आपल्या रिक्षामधे बसवत असत.
एका रिक्षाचालकाने मला ही विचारले," कुठे जाणार भाऊ". मी त्यांना गावाचे नाव सांगितले आणि त्यांना भाडे विचारले," फक्त १०० रू. पर सीट..." असे म्हणत त्याने माझी एक बॅग उचलली आणि मागे रिक्षात ठेवली आणि मला बसवले. रिक्षात अगोदरच दोन प्रवासी बसले होते.त्या प्रवाशांशी नॉर्मली बोलता-बोलता, मला आठवले की ताईला सांगितलं पाहिजे, मी पोहचेल आता असे...मी ताईला फोन केला..."ताई मी पोहचेल आता २० मिनिटात फाट्यावर,ये तू तिकडे". असे बोलून मी फोन ठेवला...त्या रिक्षाचालकाने तासाभरात मला ताईच्या गावातील त्या फाट्यावर सोडले.
ताई माझ्या आधीच तिकडे येऊन थांबली होती...एका झाडाच्या आडोशाला एक स्त्री उभी होती... मी अंदाज बांधला ही ताईच असावी कारण, तिची नजर गावाकडील येणाऱ्या रिक्षाचालकांकडेच होती... मी लांबूनच ताईला पाहिले होते... हीच स्त्री ताई आहे, ह्याची खात्री करण्यासाठी मी ताईला पहिल्यांदा न भेटता लांबूनच फोन केला...त्याच स्त्रीने फोन उचलला... मी स्वतःलाच म्हणालो,"अरे तुझा अंदाजा बरोबर होता."
जसा ताई ने माझा फोन उचलला,
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.


![[+]](https://xossipy.com/themes/sharepoint/collapse_collapsed.png)